आज, शुक्रवारी (दि.४) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रशासक मंडळाने कारखान्याच्या व्यवस्थापनाचा पदभार स्विकारला होता. मात्र प्रशासक मंडळ औटघटकेचे ठरले. ...
अण्णा हजारेंनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...