राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. अगोदरच तोट्यात चाललेल्या महामहामंडळाला २०१६-१७ या वर्षात २३०० कोटींहून अधिक तोटा झाला. ...
पहाटे शेकडो विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत तब्बल दीड तास रस्त्यावर उभे रहावे लागल्यानंतर वसईत प्रचंड उसळलेला संताप लक्षात घेऊन एसटीने शालेय बससेवा पुन्हा सुरु करून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासही देणे सुरु केले आहे. ...
एसटी महामंडळ हे स्वायत्त महामंडळ आहे. त्यामुळे महामंडळाला स्वत:चा खर्च स्वत:च करावा लागतो. सध्या महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसतर्फे करण्यात ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात शिवशाही सेवा सुरू केली. मात्र, या शिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवशाहीवर सातत्याने टीका होत असताना, अकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअर ...
मूर्तिजापूर : गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले, मान्यता नसलेले आगार आता बंद होणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्राने दिली. ...
साधारणत: २५ वर्षांपूर्वी टाकळघाट येथे बसस्थानकावर प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी ‘प्रवासी निवारा’ तयार करण्यात आला होता. मात्र त्या प्रवासी निवाऱ्याची स्थिती सध्याच्या घडीला अत्यंत दयनीय झाले आहे. ...