ग्रामीण शहरी सर्वसामान्य नागरिकांची लालपरी गत २३ दिवसांपासून जागीच थांबली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व बसगाड्या आगारात उभ्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागतील. क ...
कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून एसटीची चाके थांबली. त्यामुळे चालक-वाहकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून ते घरीच आहेत. कोरोनाशी लढा देताना राज्य शासनाची आर्थिक घडी बिघडल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जात ...
दिवस-रात्र, सणवार, पाऊस असो कि उन्हाळा कुटुंबीयांपासून दूर असलेल्या, एस.टीचे चालक - वाहक रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळच. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आजारी नाते ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे दररोजचे तब्बल २८ लाखांचे उत्पन्न बुडत आहे. त्य ...