गडचिरोली जिल्ह्यात बसमधील एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. केंद्र शासनाने १७ मे पर्यंत संचारबंदी वाढविली असल्याने तोपर्यंत संचारबंदी कायम राहिल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. ...
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशभरातील विविध भागात असंख्य स्थलांतरीत मजदूर ठिकठिकाणी अडकलेले आहेत. स्वगावी परत जाण्यासाठी या मजूरांनी पायदळ जाण्याचा मार्गही स्विकारला आहे. अनेक ठिकाणी हे दृश्य बघायला मिळत आहे. असाच प्रकार भंडारा शहरातही दिसून आला. केंद्र ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर एसटीच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शासकीय सेवेतील काही कर्मचाऱ्यांसाठी सिंधुदुर्गात पाच गाड्या सुरू करण्यात आल्या असून त्यातील कणकवली आगारातून सुटणाऱ्या दोन बसेस प्रवाश ...
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक प्रवाशाचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना एसटी बसमध्ये बसता यावे यासाठी एसटीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. ...