ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवराव होळी यांनी भ्रमणध्वनीवर अभियंत्याची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसांत सदर विद्युत खांब बदलवून देण्याचे आश्वासन अभियंत्यानी दिले. ...
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, ॲाटो, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली आहे. ...
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर म्हणाल्या. ...
दीपक भागवत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नाट्य आणि टेलिव्हिजन जगताशी संबंधित शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि नंतर ते मुंबई मायानगरीत संघर्ष करू लागले. यात त्यांना यशही आले. ...
'शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... ' अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या. ...