ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
IPL 2022, Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पहिला सामना खेळण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सना ( KKR) मोठा धक्का बसला आहे. ...
Rohit Sharma beat Virat Kohli : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवून टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १५ वी कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. ...