शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना चिमटा काढला. ...
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, याआधीच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
Mumbai Politics News: उत्तर मुंबईत काही वर्षांपासून उद्धव सेनेची असलेली पकड कमी होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांत दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ...