शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे." ...
Hasan Mushrif News: सुप्रिया सुळे, संजय राऊत किंवा विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत. त्यांचे कामच सरकारला पेचात पकडणे आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
ST Minister Pratap Sarnaik News: तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे बस पोर्ट विकसित केले आहेत. तसे बस पोर्ट महाराष्ट्रात विविध विकासकांनी पुढे येऊन विकसित करावे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले ...
Sanjay Raut News: जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...
Santosh bangar wet drought news: शेतकरी, विरोधकांपाठापोठ आता सत्ताधारी पक्षातूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ही मागणी केली आहे. ...