Chandrapur News राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतेकरिता स्पेशल निधी म्हणून १ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला सुपुर्द केले आहेत. ...
दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. ...
१८ जानेवारी रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात राज्यातील शाळांतील ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यात मुंबई, ठाणे वगळून असा कोणताही उल्लेख केलेला नाही. ...