हंगामी व्यावसायिक आणि हातगाड्यांच्या मुक्त वावरामुळे पथ हरवून गेलेल्या राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावरील अतिक्रमणे अखेर नगरपालिकेने काढली. पालिकेच्या या धडाकेबाज कारवाईचे स्थानिकांनी कौतुक केले. याविषयी लोकमतने वारंवार आवाज उठविला होता. दरम्यान, या परि ...
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ...
शहरातील जुन्या तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या ठिकाणी पालिकेच्या स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी डिजिटल फिडबॅक मशीन बसविण्यात आली. ...
मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी माण तालुक्यातील दहिवडी येथे मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली. ही रॅली तहसील कार्यालयासमोर आली असता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये हजार स्त्री-पुरुष सहभागी झाले. ...
कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झालेल्या आणि महामार्गावर अपघाताचा पंचनामा करताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला त्यांच्या बॅचमेटस्नी आर्थिक मदत केली. दुनियादारी बघणाऱ्या पोलिसांची ही यारी सर्वांसाठी आदर्शवत अशीच आहे. ...
< p >महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने आख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. या अपघातात कोणाचे पितृछत्र हरपले तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुष कायमचा निघून गेला. शनिवारी मध्यरात्री व रविवारी सकाळी दरीतून एकेक करून मृतदेह बाहेर काढण्यात येत होते. मृतदे ...