एकाही कारखानदाराची भूमिका ऊस दर जाहीर करण्याची नाही, असे समजते. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे. ...
आजच्या काळात बहुतेक तरुणांचे स्वप्न असतं मोठ्या शहरात नोकरी करून चांगलं पॅकेज मिळवण्याचं. पण काही तरुण असे असतात जे पैशांपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. अशाच तरुणाचं नाव आहे धनराज पाटील. ...
Koyna Dam सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे दरवर्षी कोयना धरण भरते की नाही याकडे साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असते. ...
यंदाच्या खरीप हंगामात कष्टाने वाढविलेल्या भात पिकाला समाधानकारक उतारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. शिराळी मोठे या स्थानिक वाणाबरोबरच कोमल, रत्ना १, रत्नागिरी २४, जोरदार, अजिता, इंद्रायणी, तुळशी आदी जातीच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी पीक घेतल ...