मुंबई नाका ते शिवाजीवाडीदरम्यान वाढत्या अतिक्रमणामुळे नंदिनी नदीचे पात्र दिवसागणिक अरुंद होत चालले आहे. त्यामुळे नंदिनी नदी केव्हा मोकळा श्वास घेणार? असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. ...
अहेरीजवळील वांगेपल्ली घाटावरून गुडेमपर्यंत तयार होणाऱ्या आंतरराज्यीय पूल बनवित असताना पाण्याचा प्रवाह अडविल्याने प्राणहिता नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे. ...
कुरूंदवाड : दानोळी येथील वारणा नदीवरील इचलकरंजीच्या अमृत योजनेवरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनीही उडी घेतली आहे. ...
महापाैर अापल्या दारी या उपक्रमांतर्गत पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या नागरिकांशी संवाद साधतात. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या नागरिकांशी संवाद साधताना जलपर्णीची समस्या येत्या वर्षभरात समूळ नष्ट करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले. ...
मुळा-मुठा नदीसंवर्धन योजनेअंतर्गत विविध ठिकाणांहून येणारे मैलापाणी एकत्र करण्यासाठी जवळपास ७० किमी मुख्य मैलापाणी वाहिनी आणि ४३ किमीच्या उपवाहिन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ...
बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थ कृष्णा-भीमा जलस्थिरीकरणअंतर्गत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पावरून आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळावी तसेच बाधित शेतीची नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु दिले जाणार नसल्याची भूमिका येथील सोनेश्वर कृ ...