गेल्या आठवडाभरापासून शहरात कमालीची पाणी टंचाई आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. पवना धरण भरलेले आहे. तसेच पाणीही नदीत वेळेवर सोडले जाते. मग पाणी जातेय कोठे?... ...
गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे. ...
गोदावरी नदीवर उच्च पातळी बंधारे उभारल्याचे कारण पुढे करीत जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्यापैकी सुमारे दीडशे दलघमी पाणी पळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ...
अग्रवाल यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून हा नाला बंदिस्त नसल्याने नाल्यातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...
वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून वाकी (ता. सावनेर) असे आलेल्या चौघांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तिघे अंघोळ करण्यासाठी कन्हान नदीच्या डोहात उतरले आणि गटांगळ्या खाऊ लागले. त्यात एकाला वाचविण्यात यश आले असून, दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा (त ...