शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. ...
देशातील काही नद्या मृत होण्याच्या मार्गावर आहेत. नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नद्यांना वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नदी स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी ‘जागतिक नदी दिना’निमित् ...
सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहित महिलेने गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील साडेगाव येथे घडली ...
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १८ हजार कोटी रुपये खर्चून सात राज्यांमध्ये सिव्हरेज प्रकल्प तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक तसेच नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष ...
मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ...