India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशनही दणक्यात होणे साहजिकच होते. ...
41 वर्षांत प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियात 2 कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या आनंदाला उधाण आलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही भलतेच आनंदात आहेत आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भानं राहिलेलं नाही. ...