श्रावण महिन्यात जिल्ह्यातील बहुतांशी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेषत: श्रावणी सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्य ...
कोकणात नोकऱ्यांचे पर्याय नाहीत, राजकीय लोक आलेले प्रकल्प घालवतात आणि नवे प्रकल्प आणत नाहीत आणि आता मुंबईत जायची सोय नाही. त्यामुळे कोरोनाच्या धसक्याने मुंबईहून गावी आलेल्या तरुणांची अवस्था आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. एकही नवा प्रकल्प न येता ...
कणकवलीतील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने पुन्हा बांधून देण्याचे आदेश रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांन ...
केवळ शर्टवरील लोगोच्या आधारे खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवून देवरुख पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे दोन संशयितांना अटककेली आहे. ...