वाडीची भांडी परत न दिल्याने गावातील ग्रामस्थाला बेदम मारहाण करण्यात येत होती. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले उपसरपंच विनायक सोनू पाष्टे यांना महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा रद्द केल्याच्या रागातून गावातील टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना द ...
गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंद गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात अज्ञाताने चार ठिकाणी शुक्रवारी रात्री जेसीबीने चर काढले आहेत. याप्रकरणाने येथे खळबळ निर्माण झाली असून श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानसह गोवळकोट ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान नगर परिषदे ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून १,१११ फूट विक्रमी तिरंगा रॅलीचे आज, शनिवारी सकाळी रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोकणात प्रथमच अशा प्रकारे रॅली काढण्यात आली. यामुळे कोकणात अभाविपकडून नवा इतिहास रचला गेला. ...
दापोली तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच ह ...
नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघ ...