Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. ...
Heavy Rain Warning for Maharashtra, Goa: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून दोन ठिकाणी दरडी कोसळून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली ...
तब्बल 12 घरांना याचा फटका बसला आहे. यातील 6 घरे पूर्णपणे पडली आहेत. त्यात 17 जण गाडले गेलाची शक्यता आहे. याच बरोबर 25 जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. ...
चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. परिस्थितीत सातत्यानं उद्भवत असून प्रशासन फारसं गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं ग्रमस्थाचं म्हणणं. ...
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये जलप्रलय; अनेक शहरे पाण्याखाली; कोल्हापूरला धोक्याची घंटा, डोंगर कोसळून महाडजवळ ३० घरे दबल्याची भीती, कल्याण-बदलापूरमध्ये पूरस्थिती ...