भाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य ...
2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या. ...
रालोसपा पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीयमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे नेते शरद यादव यांना महाआघाडीचा चेहरा म्हणून समोर करण्याची मागणी केली होती. ...
विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नाकारण्याचे जनतेने आधीच ठरवून घेतले आहे. विरोधक आताही बेरोजगार असून निवडणुकीनंतर देखील बेरोजगारच राहणार असल्याचे गिरीराज सिंह यांनी नमूद केले. ...
तेजस्वी यादव एनआरसी, सीएए आणि एनपीआरला विरोध दर्शवत आहे. कन्हैया यांच्या यात्रेला पाहता, तेजस्वी यादव यांनी आपल्या यात्रेत बेरोजगारीचा मुद्दा घेतला आहे. 23 फेब्रुवारी पासून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. तेजस्वी यादव यांच्या यात्रेसाठी हायटेक गाडी बन ...
राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
तेजस्वी यांच्या यात्रेवर विरोधकांनी टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या हायटेक बसमधून लालू यांच्या मुलाची यात्रा होणार आहे. या यात्रेला बेरोजगारी हटाव यात्रा न म्हणता लग्झरी यात्रा म्हणावी लागेल, अशी टीका विरोधकांनी केली आहे. ...