Maharashtra Weather Update : थंडी संपतेय असं वाटत असतानाच हवामानात पुन्हा बदल झाला आहे. उत्तर भारतात हिमवर्षावाचा कहर सुरू असतानाच महाराष्ट्रात अचानक पावसाने हजेरी लावली. नेमकं काय घडतंय आणि पुढील ४८ तास किती धोक्याचे आहेत? वाचा सविस्तर (Maharashtra ...
गेल्या काही महिन्यात तांदळाचे दर मोठ्या प्रकाणावर वाढले आहेत. तांदळाचे दर सातत्याने वाढत असताना उत्पादित होणाऱ्या भाताला मात्र अत्यल्प दर मिळत आहे. ...
भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत. ...
खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने ७८ कोटी रुपयांचा निधी दिला पण केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्या ...
soybean market rate चार हजारांच्या आसपास सलग तीन वर्षे दर राहिलेला दर यंदा पाच हजारांच्या पुढे गेला आहे. दरात वाढ होईल, या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन दरात वाढ होत नसल्याने मिळेल त्या दराने विकावे लागले. ...