८ सप्टेंबरपासून होणार जमीनमोजणी, मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. ...
अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. ११० वर्षांच्या वर या पुलाचे आयुष्य झाले आहे. १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र पाठवून या पुलाचे आयुष्य संपल्याची माहिती दिली. परंतु अद्यापही दुसरा पूल तयार न केल्यामुळे या पुलावर कधी अपघात होईल याची शाश ...
घोटी : मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी घोटी ग्रामपालिका हद्दीतील जवळपास ७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यामुळे घोटी शहरातील अनेक जमीनमालक विस्थापित होणार आहेत. ...
छत्रपती शाहू टर्मिनस येथून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता किसान रेल ही रेल्वे रवाना झाली. या रेल्वेतून इचलकंरजी येथील तीन टन कापडाच्या गाठी पाठविण्यात आल्या. ...
भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली. ...