भारतीय रेल्वेच मोठ जाळ आहे. देशात लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेन फायद्याची आणि आरामदायी मानली जाते. ट्रेनने प्रवास केल्याने आपला वेळ वाचतो आणि पैशांचीही बचत होते. ...
"राज्य सरकारला, केंद्र सरकारने आर्थिक नुकसानभरपाई देवून बाधित झोपड्यांतील नागरिकांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठोस आणि जलद कारवाई करावी." ...
Gondia News रेल्वे विभागाच्या मालगाड्या फस्टच्या धोरणामुळे प्रवासी गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी बुधवारी गोंदिया रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे प्रशासनाच्या धोरणाचा स ...