समर्थ रामदासांच्या दासबोधाच्या निरूपणातून स्वच्छतेचे थक्क करणारे काम आप्पासाहेबांच्या प्रेरणेतून राज्यभर सुरू आहे़ मनाची नव्हे, तर विचारांची स्वच्छता हा त्यांचा हेतू साध्य होतो आहे. ...
महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील एका वळणाचे खोदकाम करताना वीज खांबालगतची माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याने वीज प्रवाह सुरू असलेले तीन खांब महामार्गालगत अधांतरी लटकत आहेत. ...
पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेमध्ये इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक छोट्या व मध्यम उंचीच्या मूर्तींना परराज्यातील गणेशभक्तांकडूनही पसंती दर्शवण्यात येत आहे. ...
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तक सुविधेचा रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख ३० हाजार ७४१ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. ...
राज्यात निर्माण होणाऱ्या उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. . या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करण्याचा निर्धार करण्यात ...