लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा; प्रश्नांना सामोरं जा" - Marathi News | congress rahul gandhi said to prime minister narendra modi face the questions | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा; प्रश्नांना सामोरं जा"

Rahul Gandhi And Narendra Modi : मोदींनी बोगद्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोगद्यात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे हात उंचावून अभिवादन केले. मात्र, बोगद्यात कुणीही नसताना मोदींनी नेमकं अभिवादन कोणाला केलं? असा सवाल राजकीय नेत्यांसह अनेकांनी विचारला आहे. ...

National News : 'आम्ही सत्तेत असतो, तर चीनला 15 मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं' - Marathi News | 'If we were in power, China would have been thrown out in 15 minutes', rahul gandhi on ladakh dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :National News : 'आम्ही सत्तेत असतो, तर चीनला 15 मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं'

National News : राहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली ...

शेती बचाव यात्रा: हरयाणा सीमेवर नाट्यमय घडामोडी; राहुल गांधी यांना अखेर राज्यात प्रवेश - Marathi News | Rahul Gandhi Brings Congress Tractor Rally Into Haryana Amid High Drama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेती बचाव यात्रा: हरयाणा सीमेवर नाट्यमय घडामोडी; राहुल गांधी यांना अखेर राज्यात प्रवेश

पटियालातील सनौर येथील रॅलीनंतर ‘शेती बचाव’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी हे ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. त्यांच्यासमवेत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि वरिष्ठ नेते हरीश रावत होते.  ...

"काँग्रेससाठी खरे शेतकरी रॉबर्ट वाड्राच", भाजपाने लगावला जोरदार टोला - Marathi News | bjp atul bhatkhalkar slams congress rahul gandhi over tractor rally for farmers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काँग्रेससाठी खरे शेतकरी रॉबर्ट वाड्राच", भाजपाने लगावला जोरदार टोला

Atul Bhatkhalkar And Rahul Gandhi : भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "काँग्रेससाठी खरा शेतकरी मात्र रॉबर्ट वाड्राच आहे" असं म्हणत भातखळकर यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. ...

"राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात" - Marathi News | "Rahul Gandhi is a VIP farmer, he also sits on a sofa on a tractor." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात"

केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ...

"राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" - Marathi News | bjp nilesh rane slams congress rahul gandhi over tractor rally for farmers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार"

Nilesh Rane And Rahul Gandhi : भाजपा खासदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" असं म्हणत निलेश यांनी निशाणा साधला आहे.  ...

"राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे, त्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही", भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | bjp mla surendra singh suggests rahul gandhi to take tution from nationalists | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे, त्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही", भाजपाचं टीकास्त्र

Bjp Surendra Singh And Rahul Gandhi : सुरेंद्र सिंह यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल विदेशी मानसिकतेचं असल्याचं  म्हटलं आहे. ...

'या' तीन कायद्यांच्या माध्यमातून मोदी शेतकऱ्यांचा गळा कापत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | Congress Rahul Gandhi Attack PM Modi during tractor rally in Punjab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'या' तीन कायद्यांच्या माध्यमातून मोदी शेतकऱ्यांचा गळा कापत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल 

या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल, असे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi,Punjab ) ...