पुणे महापालिकेकडून मर्यादेपेक्षा जास्त पाण्याचा वापर झाल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला दंड ठोठावला आहे. हे समस्या गंभीर होण्याची शक्यता असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्ग काढण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. ...
- नवीन केवायसीची प्रक्रिया बंद; पण अधिकृत घोषणा नाही, ‘ओटीपी’ आणि ‘सर्व्हर’च्या खेळखंडोब्यात केवायसी रखडलेली; तांत्रिक कारणामुळे पात्र महिला लाभापासून वंचित राहण्याची भीती, केवायसीमुळे किती महिला वगळल्याची आकडेवारीच नाही ...