एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत ...
या प्रकल्पाबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याचे आश्वासन दिले. तर मागील १० वर्षातील आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेले गुन्हे मागे घेऊन येथील शेतकऱ्यांसाठी स्कील सेंटर उभे केले जाईल असेही सांगितले. ...