ताडाळी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या प्रदूषणामुळे या भागातील कास्तकारांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे आधी प्रदूषण थांबवा नंतर ग्रेस इंडस्ट्रीजच्या प्रस्तावित वीज प्रकल्पाला परवानगी द्या, असा घेतलेला ठराव येरूर, साखरवाही व ताडाळी तीन ग्रामपंचा ...
राज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यानंतर गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. ...
मालेगाव : शहरातील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील लायन्स क्लब आॅफ मालेगाव व मालेगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दहा प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रण यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रामुळे वायु प्रदुषण रोखण्यास ...
जगभरातील वाढत्या प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच देशातील मोठी फूड कंपनी नेस्ले इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ...