Nagpur : सर्वसाधारणतः महत्त्वाचा ऐवज किंवा कागदपत्रांची चोरी झाल्यानंतर कुठलाही व्यक्ती पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेते व तक्रार नोंदविते. मात्र जर पोलिस ठाण्यातीलच दस्तऐवजाची चोरी झाली तर...? ...
विशेष म्हणजे, आरोपीने लंडन येथे मास्टर्स अन् बर्मिंगहम विद्यापीठातून पीएच.डी.चे शिक्षण घेतले आहे. बेटिंगच्या नादामुळे त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले ...