Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Dhan Kharedi : राज्य सरकारच्या शासकीय हमीभाव धान खरेदी योजनेअंतर्गत धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक असताना, मौदा तालुक्यातील काही धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून प्रतिएकर १०० ते ५०० रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...
ration vatap badal शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत गव्हाबरोबरच ज्वारीचे वितरण करण्यात आले होते. यात गहू, ज्वारी आणि तांदळाचा पुरवठा केला आहे. ...
basmati tandul market नवीन वर्ष आणि रमजानपूर्वी देशांतर्गत बासमती तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, इराण, इराक, दुबई आदी देशांकडून निर्यात वाढली आहे. ...
खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीकरिता शासनाने मार्केटिंग फेडरेशनला सुरुवातीला १२ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट मंगळवारी पूर्ण झाले. मात्र नोंदणी केलेले ८० हजार शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याने शासनाने धान खरे ...
Basmati And Indrayani Rice : आज प्रत्येकाच्या आहारात तांदूळ म्हणजेच शिजवलेला भात हा दिसून येतो. यात प्रामुख्याने बासमती आणि इंद्रायणी तांदळाला विशेष पसंती असते. ...