पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Indian Airspace Alert: सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो. ...
Indian Stock Market Update 7 May: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारतीय लष्करानं केलेल्या अचूक हल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजार फोकसमध्ये आहे. आता यासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. ...
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा चांगलाच तीळपापड झालेला दिसतोय. तिने भारताविरोधात केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे ...