पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan Afghanistan: खोटे दावे करत पाकिस्तानकडून अफगाणिस्तानालाही भारताविरोधात भडकावण्याचे प्रयत्न केले गेले. पण, अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा टरटरा फाडला. ...
Osama bin Laden : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेचा चाहता होता आणि त्याच्या घरात तिच्या गाण्याच्या कॅसेट सापडल्या होत्या. ...
India Pakistan Conflict: पहलगाममधील दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर तसेच पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत होत असलेले हल्ले यामुळे देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू, ...