लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
हर्षवर्धन राणेने पुन्हा एकदा पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावले खडे बोल, म्हणाला- "किती द्वेष..." - Marathi News | Harshvardhan Rane once again lashed out at Pakistani actress mawra hocane on his pr statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षवर्धन राणेने पुन्हा एकदा पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावले खडे बोल, म्हणाला- "किती द्वेष..."

सनम तेरी कसम सिनेमातील कलाकारांचा वाद आणखी शिगेला पोहोचला आहे. मावराच्या वक्तव्यावर हर्षवर्धनने तिला खडे बोल सुनावले आहेत. ...

...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार - Marathi News | Operation Sindoor: ...So there was peace on the border today, why? both countries DGMO to discuss India-Pakistan ceasefire today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार

India Pakistan War: भारतीय लष्कराने सांगितले की ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर ३५-४० पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले. नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यामध्ये पुलवामा हल्लेखोर आणि IC-814 चे अपहरणकर्ते यांचा स ...

भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं? - Marathi News | Did America really mediate to reduce India-Pakistan tensions Know the behind-the-scenes story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता.  ...

India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती - Marathi News | India Pakistan War situation in India - Pakistan is improving, there was no attack at night Army gave information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती

India Pakistan War: गेल्या काही दिवसापासून भारत -पाकिस्तान सीमेवर तणाव सुरू होता, आज दोन्ही देशातील सीमेवर परिस्थिती सुधारत आहे. ...

कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली - Marathi News | India-Pakistan War: No Indian pilot in custody, one of our aircraft lost; Pakistan Army admits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली

रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानी नौदल, एअरफोर्स आणि सैन्य अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ...

ये हाफिज और मसूद अजहर हमें दे दो, मुनीर! - Marathi News | operation sindoor after pahalgam attack give us hafiz saeed and masood azhar asif munir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये हाफिज और मसूद अजहर हमें दे दो, मुनीर!

युद्धविराम झाला खरा, पण पाकिस्तानने जे दहशतवादी पाळले आहेत, त्यांचे काय? या देशाची शेपटी वाकडीच आहे. ती कधी ना कधी कापावीच लागणार, हे नक्की! ...

लढाई थांबली, तरी युद्ध सुरूच! - Marathi News | operation sindoor even though the fighting has stopped the war continues | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लढाई थांबली, तरी युद्ध सुरूच!

पहलगाम येथील २२ एप्रिलच्या भ्याड, नृशंस दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची नांगी ठेचली गेली. ...

पाक कधीच करारांचे पालन करत नाही; कुंपण, कारगिल युद्ध व ताज्या शस्त्रसंधी कराराचा बळी - Marathi News | pakistan never abide by agreement from kargil war to latest ceasefire agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक कधीच करारांचे पालन करत नाही; कुंपण, कारगिल युद्ध व ताज्या शस्त्रसंधी कराराचा बळी

एका लष्कराधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान समझोते पाळत नसल्यामुळे भारताला आतापर्यंत कठोर पावले उचलावी लागली आहेत.  ...