परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे. ...
लासलगाव : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत असल्याचे कारण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत केंद्र शासन सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत अ ...