सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवारी निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद घेण् ...
अख्ख्या महाराष्ट्रभर कांद्याने शेतकऱ्यांना रडवलेले आहे. महागाईच्या कचाट्यातून उत्पन्न शोधत बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे. कोणतेही उत्पन्न घ्या अपेक्षित उत्पन्नानंतर दर मात्र मिळत नाही. महागाई शिरजोर होत चालली आहे. मजुरी व मजूर टं ...
वातावरणातील प्रचंड उष्म्याचा कांदा पिकालाही तडाखा बसत असल्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग दुष्टचक्रात सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या संयमाचा बांध फ ...
शासनाकडून अनुदानावर आधारित अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या लाभाकरिता लाभार्थ्याला आधी स्वत: पूर्ण खर्च करावा लागतो. मग अनुदान दिले जाते. यामुळे बरेच शेतकरी अशा योजनांच्या लाभापासून दूर पळतात. जे शेतकरी या योजनेत सहभागी होऊन उसनवारी किंवा ...