स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांनी शंभर नचिकेत मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. हे नचिकेत आभाळातून पडणार नसून तत्कालीन बांधवांमधूनच ते येणे अपेक्षित होते व आलेही. आज त्यांच्या भाषणाच्या स्मृतिप्रीत्य ...
महावितरणने गणेशोत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली असून, मंडळांनी सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे. ...
राज्यातील नॉनमेट्रो शहरांमध्ये नाशिक झपाट्याने विकसित होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या विविध प्रकल्पांमध्ये सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे एका मालमत्ता सल्लागार संस्थेने स्थानिक बांधकाम व्यावसायिक संघटना व ...
न्यायडोंगरी गावासाठी गिरणा धरणाच्या पाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नसल्याने सर्व लोकप्रतिनिधी येथील योजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत असून, लवकरच गिरणाचे पाणी गावास मिळणार असल्याचे संकेत आहेत. ...
अंबुलन्स मधून सिरीयस रु ग्णाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेले जात असताना चुकी नसतांना एका कारने पाठलाग करून कार मधील दोन महिलांनी अंबुलन्स चालकास मारहाण करीत डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केल्याची घटना लखमापूर जवळ घडली. ...
महानुभावपंथाच्या माध्यमातून गेल्या साडेसातशे वर्षांपासून सातत्याने भक्तीमार्गातील क्रांतीकारक विचार मांडण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंथाचे आचार्य, संत-महंत आणि साधक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच केवळ खेड्यापाड्यातच नव ...
पोषण आहार सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल-कल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी सायखेडा परिसरातील अंगणवाड्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेटी दिल्या. ...