ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले. ...
आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा ...
समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ का ...
शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात महासभेत जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान ट ...
राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेली पांडवलेणी उजळणार आहे. ...
रामकुंडावरील चतु:संप्रदाय आखाडा श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने यंदाही शनिवारी (दि.१३) सायंकाळी भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...
सध्या देशपातळीवर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा ‘मी- टू’चा मुद्दा गाजत असून त्याचे लोण विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक कार्पोरेट कंपन्यांनी विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे. अनेक कंपन्यांमध्ये ‘विशाखा’सारख्या त ...
शरीर नाशवंत असले तरी हरिनामाच्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य आहे. नाशवंत शरीरातील मन विचारांनी श्रीमंत होण्यासाठी हरिनामच प्रभावी आहे, असे विवेचन आनंदमूर्ती गुरु माँ यांनी अमृतवर्षा सत्संग सोहळ्यातील प्रवचन पुष्प गुंफताना केले. ...