प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्या ...
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक शहर पोलिसांकडून नियमित प्रतिबंधित कारवाई सुरू असताना शनिवारी (दि. १६) रात्री ११ वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत स्वत: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रस्त्यावर उतरून गुन्हे ...
युतीच्या मेळाव्यासाठी आलेल्या उत्तर महाराष्टÑातील कार्यकर्त्यांनी हॉलच्या आजूबाजूच्या परिसरात वाहनांची पार्किंग केल्याने त्यांची वाहने वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्याने मेळावा संपल्यानंतर चांगलाच वाद झाला. ...
सन २०१३ पासून वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्््स बसविण्याबाबतची चर्चा होत असताना आता या नंबर प्लेट््सला मुहूर्त लागला आहे. राज्यात १ एप्रिलपासून नव्या आणि जुन्या वाहनांनाही अशा प्रकारच्या सुरक्षित नंबर प्लेट््स बंधनकारक करण्यात येणार आहेत. केंद्र ...
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई त्यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी दोन हजार २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दावा दाखव पूर्व २० हजार ६६६ असे एकूण २२ ...
राज्य आणि केंद्रातील सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या विरोधात संघटितपणे संघर्ष करीत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...