नेते प्रचारात आहेत तर मंत्रालयीन अधिकारी निवांत आहेत. याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय? Government's insensitivity about known problems of farmers ...
‘भगवान महावीर की जय’चा जयघोष करीत भगवान महावीर यांच्या चित्ररथांची बुधवारी (दि.१७) शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. जैन सेवा संघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने दहीपूल येथील धर्मनाथ देरा सर येथून अहिंसा परमो धर्म की जय, जैन धर्म की ...
ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. ...
शिवाजीवाडी परिसरातील जनावरांच्या हाडांचे गुदाम अद्यापही हलविण्यात आलेले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. ...
श्री रामावीण मज दुसरा छंद नसावा, प्रभो मज एकच वर द्यावा.. अशा रामकथेतील विविध प्रसंगांतील वैविध्यपूर्ण गाणी तालासुरात सादर करीत बागेश्रीच्या कलाकारांनी रामभक्तांना आनंद मिळवून दिला. ...
समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’ने स्वत:चे आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. पोलिसांचे आरोग्य उत्तम असेल तरच समाजाचे स्वास्थ्य टिकेल, असे सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उत्कृष्ट निरामय आरोग्यासाठी आपल्या खास ‘डायट प्लॅन’द्वारे पोलिसां ...
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...