मालेगाव : शहरासह तालुक्यात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने तळी साचली. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे पडली; मात्र सुदैवाने कोणतीही वित्तहानी झाली नाही. तालुक्यात कांदा पीक पावसात भिजून नुकसान झाल ...
मालेगाव : तालुक्यात निसर्ग वादळामुळे १७ जनावरे दगावली असून सुमारे २७ कच्ची घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले तर ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली. ...
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र भोजापूर खोरे परिसरातील अनेक विजेच्या खांब पडल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. ...
त्र्यंबकेश्वर : पावसाळा येऊन ठेपला असताना तालुक्यात आपली घरे, गोठे, पडवी व चार महिन्याचे इंधन लाकुडफाटा साठवण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. ...
लासलगाव : दोन दिवासांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
देवळाली कॅम्प : पंधराव्या वित्त आयोगाकडून चालू आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, त्यात देशभरातील कॅन्टोन्मेट बोर्डांना केंद्र सरकारने पहिल्यांदाच विकासकामांसाठी भरघोस अनुदान दिले आहे. त्यातूनच दे ...