पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली आहे. ...
पेठ : शेजारच्या दिंडोरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सटाणा : येथील तालुका कृषी अधिकारी तसेच वडेल कृषी विज्ञान केंद्राने बागलाण तालुक्यातील मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण केले असून २ ते ३ टक्केच अळीचा प्रादूर्भाव असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. ...
नाशिक शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल येथे नव्याने दोन तर शहरात एक कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामस्थांनी दहा दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एकात्मता चौक येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आ ...
पेठ -जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडली असून भात व नागलीची रोपे करपू लागली आहेत. शिवाय बियाणांची उगवण क्षमताही घटली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपूरी तालुक्यातील घोटी बाजारात एका दुकानासमोर पडलेली ५० हजार रूपयाची रक्कम प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करणाऱ्या आकाश भगिरथ मराडे याचे प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. ...