मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या जगात मोठे होण्यासाठी प्रत्येकाने प्रेरित होणे गरजेचे आहे असो म्हटले जाते, मात्र प्रत्येक व्यक्ती ही मूलतः प्रेरितच असते. जर तुम्ही योग्य विचारांनी आणि सकारात्मक दिशेने प्रेरित नसाल तर त्या प्रेरणेचा काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे सकारात्मक दिशेन ...
गोरेगाव(पूर्व)रेल्वे स्थानक ते दिंडोशी बस स्थानकांपर्यंत पांडुरंग वाडी मार्गे धावणारी बस क्रमांक ६४६ही बस आता गोरेगाव (पूर्व)नागरी निवारा १ व २ पर्यंत विस्तारित करण्यात आली असून या नव्या बससेवेचा उद्या दि,4 मे रोजी सकाळी 9 वाजता शिवसेना विधिमंडळ मुख् ...
आम्हांला दर ५ वर्षांनी निवडणुकीच्या परीक्षेला बसावे लागते. माझे आजपर्यंत अनेक सत्कार झाले, परंतु हा सत्कार वैश्य समाजाने केलेला असल्यामुळे तो मला महत्त्वाचा वाटतो, असे मत मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी व्यक्त केले. जात पडताळणी समितीसारखे दे ...
छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक, संस्कृत पंडित तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणून गाैरव हाेणे अावश्यक असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात अाली अाहे ...
भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गावागावात व घराघरात वीज दावा फोल आहे. भाजपा सरकार खूप मोठी आणि खोटी फक्त जाहिरातबाजी करत आहे, संपूर्ण देशात घरा घरात १०० टक्के वीज पोहचली आहे. परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे, असा घणाघाती आरोप... ...
शिवसेवा मित्र मंडळ, ठाणो पूर्वतर्फे मंडळाच्या ५१ व्या वर्धापनिदनानिमित्त मंगळवार 1 मे रोजी ठाणे पूर्व येथे स्वरसंध्या ही मराठी हिंदी गाण्यांची मैफल आयोजित केली होती. ...
वर्सोवा येथे शिवसेना व युवासेना व स्वप्नाक्षय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...