मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
माजीवाडा सेवाभावी ज्येष्ठ नगारिक संस्था यांच्यावतीने चांगाईमाता मंदिर, माजिवाडा, ठाणे (प.) येथे कवितेच्या वाटेवर या काव्यरु प एकपात्री विनोदी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...
वर्सोव्याचा किनारा स्वच्छ करण्याचे काम गेले अनेक महिने सुरु असून या कामाला समाजाच्या सर्वच स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे. देशात प्रगतशील असलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांनी आपला महाराष्ट्र कचरामुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे असे ठाम मत अँड ...
अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे. ...
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून पाळला जातो. कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणा-या या दिवसाचे औचित्य साधून वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर ' आपली मोलकरीण ' संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने घरकामगार महिलांचा मेळावा ...
अॅमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म आयोजित केला होता. यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकाशाचे दर्शन पाहण्याची संधी मिळाली. ...
देना बँकेचा नितीन देशमुख बलाढ्य महिंद्र आणि महिंद्र विरूद्ध एकटा लढला आणि विजयाचा घास त्यांच्या घशातून काढून सामना 34-34 असा बरोबरीत सोडवत आपल्या संघाला आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पधेच्या बाद फेरीत स्थान मिळवून दिले. ...
विधिमंडळाच्या महिला व बाल हक्क कल्याण समितीचा दौरा नुकताच उल्हासनगर, जव्हार, मोखाडा आणि भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. या दौ-यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका, जव्हार ग्रामपंचायत, मोखाडा ग्रामपंचायत, उल्हासनगर आणि भिवंडी येथील बालसुधारगृह, आदिवासी ...