मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नेपियन्सी, पेडर रोड अशा उच्चभू्र वस्तींतील रस्ते पाळीव श्वानांमुळे अस्वच्छ होत आहेत. या श्वानांच्या विष्ठा रस्त्यावरच सोडून त्यांचे मालकही बिनदिक्कत तेथून निघून जातात. ...
ठाणे : "चार्ल्स डिकन्स, मॅक्झीम गाॅर्की या सारखे जागतिक किर्तीचे साहित्यिक व कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीतीचा सामना करत, स्वतःच्या दाहक अनुभवातून शिकत सवरत पुढे आले व त्यांनी अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. तिच क्षमता वंचितांच्या रंगमंचाव र व्यक ...