मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मानवाचा खरा मित्र निसर्ग आहे; परंतु याच निसर्गाची मानवाच्या हातून कत्तल केली जात आहे. जंगलतोड, विविध प्रस्तावित प्रकल्प, खाणी, उद्योगधंदे इत्यादी कारणांमुळे वन्यजीव विस्कळीत झाले आहेत. ...
करी रोड आणि एल्फिन्स्टन उड्डाणपुलावरील वाहतूक १ जूनपासून एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस कक्षाने घेतला. मात्र करी रोड, परळ आणि लोअर परळ परिसरातील सर्व मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे फसला. ...
मुंबईतील खड्डे कोल्डमिक्स मिश्रणाने भरण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, पावसाळ्यात मुंबईतील बहुतांशी रस्ते खड्ड्यात जातात. या रस्त्यांची माहिती वेळेत पोहोचून ते तत्काळ दुरुस्त करता यावे, यासाठी महापालिकेने या वेळेस स्वतंत्र हेल्पलाइन सुर ...
बेदरकारपणे वाहन चालवणे, विनाहेल्मेट, सीट बेल्ट न लावणे अशा गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना शहरात सीसीटीव्हींचे जाळे उपयुक्त ठरत आहे. एप्रिल महिन्यात नियम मोडणाऱ्या ५० हजारांहून अधिक मुंबईकरांना सीसीटीव्ही चलान पाठवण्यात आले. ...
शनिवारी रात्री पूर्व उपनगरात पाऊस कोसळत असतानाच भांडुप येथील खिंडीपाडा रोडवर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात, राणीबागेत नव्या पाहुण्यांच्या रूपात आणलेल्या पेंग्विनमुळे तिकीट दरवाढ करण्यात आली. परिणामी, राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचा आरोप विरोधकांमधून केला जात होता. ...