मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नाट्यसंमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संमेलन परिसरातील सजावटीची धुरा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदा तरूण रंगकर्मींच्या खांद्यावर सोपवली असून म. ल. डहाणूकर कॉलेजचे २२ विद्यार्थी परिसराच्या कायापालटासाठी सज्ज झाले आहेत. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के इतका लागला आहे. या वर्षी मुंबई विभागातून ३,३८,६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ...
राज्याला ७२० किलोमीटरचा मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महासागर हा उपजीविकेसाठी मानवाला एक चांगले साधन उपलब्ध आहे. परंतु सध्या वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विस्फोट आणि प्लॅस्टिक कचऱ्यामुळे समुद्राची जैवविविधता धोक्यात आली आहे. ...
मुंबईत रस्त्यांची कामे महापालिकेने मोठ्या प्रमाणात हाती घेतली तरी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची शाश्वती प्रशासनालाही नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे तत्काळ भरण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे. ...
दाटून आलेल्या मेघांच्या सान्निध्यात मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात ‘अपूर्व मेघदूत’ सादर होण्याचा अपूर्व योग साधला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात कालिदासाच्या ‘मेघदूत’वर आधारित या नाटकात १९ दृष्टिहीन कलाकारांची भूमिका हे आकर्षणाचा केंद्रबि ...
पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ निय ...