मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईची वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आता एमएमआरडीए सज्ज झाली आहे. मुंबईतील बिघडलेली वाहतूक, रेल्वेमधली गर्दी, वाढते ट्रॅफिक जाम, इंधनाचे वाढते दर, यांवर मात करण्यासाठी आता एमएमआरडीए प्राधिकरण प्रयत्न करणार आहे. ...
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन २०,९०० वृक्षांचे रोपण करणार आहे. मेट्रोच्या कामावेळी केलेल्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ...
मान्सूनपूर्व पावसानेच सोमवारी तासाभरात ट्रेलर दाखविल्याने मुंबईकर आणि महापालिकेचेही धाबे दणाणले आहे. येत्या विकेण्डला मुंबईत सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ...
वांद्रे पुलावर रात्रीच्या वेळी खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे गस्तीवर होते. तेव्हा ७५ वर्षांच्या आजी त्या ठिकाणी पदपथावर बसलेल्या त्यांना दिसल्या. पाटील यांनी त्यांची चौकशी केली. ...
मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत असून, याबाबत महापालिका आणि अग्निशमन दलाने जेवढे सज्ज राहणे गरजेचे आहे; तेवढेच येथील सोसायटी आणि व्यावसायिक इमारतींनी सज्ज असणे गरजेचे आहे. ...
मुलुंडमध्ये १३ जूनपासून सुरू होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद््घाटनापूर्वी काढल्या जाणाºया दिंडीत यंदा कोकणातील गावागावांत प्रसिद्ध असलेला सहा फुटी कोंबडा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. ...