मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ग्राहकांच्या नोंदणीसाठी ठेवलेला टॅब हॅक करून, जपानी आणि कोरियन भाषेतील सुमारे २१ हजार संदेश पाठवून कंपनीच्या व्यवस्थापकाला २० लाखांचे मोबाइल बिल आल्याने खळबळ उडाली. ...
राज्यातील प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत एक लाख लोकांमागे बेघरांसाठी एक रात्र निवारागृहाची उभारणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मुंबईत १८ रात्र निवारागृहे सुरू असल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे. ...
गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा मेकओव्हर करण्यात येणार असून हॉलीवूडला टक्कर देणारी बॉलिवूडची भव्यदिव्य अशी फिल्मसिटी खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. ...
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात मागील पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ६६ कर्मचा-यांना क्षयरोगाची बाधा झाली आहे. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे. ...
मुंबईचे नवनिर्माण सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, मुंबईचा विकास आराखडा सर्व संबंधित घटकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे, असा दावा सरकारने केला आहे. ...
हिमालयाच्या ओढीने ठाण्याच्या वसंत लिमये व डॉ. आनंद नाडकर्णी या दोन हरहुन्नरीहिम यात्रेकरूंनी तब्बल दोन महिन्यांची सिक्कीम तेलडाख अशी बारा हजार किलोमीटरची हिम यात्रा अनवट वाटांचा वेध घेत पूर्ण केली. ...