मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
विद्युत पुरवठा विभागातील नफ्यामुळे बेस्ट उपक्रमाची बस गाडी रस्त्यावर टिकून आहे. मात्र आतापर्यंत शहर विभागात असलेली बेस्ट उपक्रमाची मक्तेदारी मोडीत निघून टाटा कंपनीला वीजपुरवठा करण्याची मुभा मिळाली आहे. ...
गेल्या वर्षभरात काटकसर व बचतीचे अनेक उपाय करूनही आर्थिक तूट कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आलेले नाही. याउलट सन २०१९-२० या आर्थिक वर्षातही वाहतूक विभाग तुटीत असल्याने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्रशासनाने बेस्ट समितीकडे सोमवारी सादर केला. ...
अंमली पदार्थांच्या नशेत फॅशन डिझायनर आईला ढकलून तिची हत्या करणाऱ्या लक्ष सिंगचे वडील जिवंत आहेत. वडिलांचे निधन झाल्याचे त्याने खोटेच सांगितले होते. ...
पनवेलमधील मौजे-कोन येथील एमएमआरडीएच्या घरांसाठी विजेते ठरलेल्या गिरणी कामगारांची अद्याप पात्रता निश्चिती झालेली नाही, त्या कामगारांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने एक संधी उपलब्ध करून दिली आहे. ...