मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रेरा कायदा हा महाराष्ट्रात २०१६ साली आला. त्यांची अंमलबजावणी २०१७ रोजी सुरु झाली. वास्तविशारद पाटील यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांना एक प्रकरणात असे दिसून आले की ...
Diwali News : यंदाच्या दिवाळीत राजभवनात 480 कंदील महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या सर्व कर्मचार्यांना भेट म्हणून देणार असल्याचे लुकेश बंड यांनी लोकमत ला सांगितले. ...
Ashish Shelar News : स्वत:च्याच सरकारच्या अहवालावर न बोलता, प्रक्रियेतील सिलेक्टिव्ह पत्र देऊन उपयोग काय? कायम माहितीच्या अभावी बोलणारे सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा परंपरा कायम ठेवली ...
Goregaon-Mulund link road : आता दोन बोगद्यांच्या (ट्विन टनेल) कामांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली जाईल. त्यासाठी ६२२५ कोटी खर्च होतील, असे अंदाजपत्रक पालिकेने तयार केले आहे. ...