मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Coronavirus Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. लोकांचा हलगर्जीपणा यामागील मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. ...
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने काळजी केंद्रे बंद केली. तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राखीव खाटाही कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ...
‘आरे’च्या जंगलात लागलेल्या आगींनी अनेक अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडली आहे. आरे हे संरक्षित जंगल आहे. जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. हा अत्यंत नाजूक पर्यावरणीय भाग आहे. ...
कल्याण पूर्वेतील विजयनगर, आमराई परिसरातील बालाजी आर्केड सोसायटीत राहणारे चौरे कुटुंब जळगावला लग्नासाठी कारने चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला. आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्याजवळ सिमेंटच्या गोण्या भरलेला ट्रक बिघडल्याने रस्त्यात बंद पडला होता. ...